किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे?www.marathimahiti.com

भारताला 7516.6 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. 5422.6 किमी मुख्य भूप्रदेश किनारपट्टी आणि 2094 किमी बेट प्रदेश. भारतीय किनारपट्टी नऊ राज्यांना स्पर्श करते-- गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दोन केंद्रशासित प्रदेश-- दमण आणि दीव आणि पुडुचेरी.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:30 ( 3 years ago) 5 Answer 42857 +22