खरीप पिकांची काढणी कोणत्या महिन्यात केली जाते?www.marathimahiti.com

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खरीप पिके काढली जातात. या हंगामात भात, मका, ज्वारी, बाजरी, तूर (अरहर), मूग, उडीद, कापूस, जूट, भुईमुग आणि सोयाबीन ही महत्त्वाची पिके घेतली जातात. खरीप पिकासाठी उच्च तापमान आणि जास्त आर्द्रता आवश्यक असते

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:17 ( 3 years ago) 5 Answer 118924 +22