गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय का घेतला?www.marathimahiti.com

असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी ५ फेब्रुवारी, १९२२ रोजी घेतला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:13 ( 3 years ago) 5 Answer 77806 +22