गुप्त साम्राज्याला सुवर्णयुग का म्हटले जाते?www.marathimahiti.com

भारतीय कला, साहित्य, व विज्ञान यांना उत्तेजन देऊन भारताची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय अशी सर्वांगीण प्रगती घडवून आणली, खरच गुप्तांनी भारतात सुवर्णयुग निर्माण केले. गुप्तांची कालखंड वैभवशाली कालखंड म्हणून ओळखला जातो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:16 ( 3 years ago) 5 Answer 111703 +22