गुलामांना कोणी मुक्त केले?www.marathimahiti.com

भारतामध्ये ब्रिटिश सरकारने १८४३ च्या पाचव्या कायद्यानुसार गुलामगिरीचे समूळ उच्चाटन केले. ह्या कायद्याप्रमाणे कोठल्याही प्रकारची नुकसानभरपाई न देता गुलामांची मुक्तता करण्यात आली.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:37 ( 3 years ago) 5 Answer 74432 +22