ग्रामपंचायतीची स्थापना कशी होते?www.marathimahiti.com

ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे.

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 09:04 ( 3 years ago) 5 Answer 20221 +22