ग्रामपंचायतीला किती रक्कम दिली जाते?www.marathimahiti.com

शेतसाऱ्याच्या तीस टक्के रक्कम राज्य सरकारने ग्रामपंचायतीला द्यावयाची असते आणि ही रक्कम जर त्या गावातील लोकसंख्येइतकी नसेल, तर असणारा फरक भरून काढण्यासाठी राज्य सरकारने समानीकरण निधीमधून ('इक्वलायझेशन फंड' मधून) जादा अनुदान दिले पाहिजे.

solved 5
राजनीतिक Thursday 23rd Mar 2023 : 09:15 ( 3 years ago) 5 Answer 134958 +22