घटना समितीचे कार्य किती दिवस चालले?www.marathimahiti.com

अशारितीनं राज्यघटना समितीची प्रक्रिया पूर्ण झाली. २६ जानेवारी १९५० रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली आणि भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आले. २ वर्षे ११ महिने १२ दिवस या प्रदीर्घ कालावधीत घटना समितीचं कामकाज चालले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:29 ( 3 years ago) 5 Answer 76560 +22