चंद्रगुप्ताने मगध काबीज करण्यात महत्त्वाची भूमिका कोणाची होती?www.marathimahiti.com

चंद्रगुप्त मौर्य (इ.स.पू. ३४० ते इ.स.पू. २९८) हा एक भारतीय सम्राट आणि मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता. मौर्य साम्राज्याची राजकीय कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून इ.स.पू. ३२२ साली आर्य चाणक्य याच्या मदतीने सिंहासनावर विराजमान झाला.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:59 ( 3 years ago) 5 Answer 37520 +22