छत्रपती शिवाजी महाराजांनी किती गड जिंकले होते?www.marathimahiti.com

एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत. नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने अनेक किल्ले काबीज केले. या किल्ल्यांमध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 10:27 ( 3 years ago) 5 Answer 110215 +22