जनगणना होणे का महत्त्वाचे आहे?www.marathimahiti.com

देशाची संपूर्ण लोकसंख्या मोजण्यासाठी दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. तसेच भारतात राहणाऱ्या लोकांचे वय, शालेय शिक्षण, ते कोणते काम करतात इत्यादी तपशीलवार माहिती गोळा करते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:59 ( 3 years ago) 5 Answer 102491 +22