जमिनीतील सेंद्रिय पदार्थांवर काय परिणाम होतो?www.marathimahiti.com

सेंद्रिय पदार्थांचा जमिनीच्‍या गुणधर्मांवर होणारा परिणाम
त्‍यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. ठिसूळ जमिनीत चिकटपणा निर्माण होतो. जमिनीची जलधारण आणि अन्‍नद्रव्‍य संग्राहकशक्‍ती वाढते. जमिनीस गड हिरवी रंगछटा प्राप्‍त होतो, जमीन सूर्याची उष्‍णता लवकर ग्रहण करते.

solved 5
कृषि Saturday 18th Mar 2023 : 15:12 ( 3 years ago) 5 Answer 104831 +22