जम्मू-काश्मीरला आरटीआय लागू आहे का?www.marathimahiti.com

अनुच्छेद ३७० हे राज्यघटनेत १७ ऑक्टोबर १९४९ रोजी समाविष्ट करण्यात आले. या कलमानुसार भारताची राज्यघटना काही कलमांचा अपवाद वगळता काश्मीरला लागू होत नाही, त्यामुळे काश्मीरला स्वतःची राज्यघटना तयार करण्याची परवानगी देण्यात आली.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:56 ( 3 years ago) 5 Answer 138442 +22