जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा का देण्यात आला?www.marathimahiti.com

भारतीय राज्य घटनेच्या कलम ३७० नुसार जम्मू-काश्मीरला सार्वभौम राज्य म्हणून विशेष दर्जा देण्यात आला आहे. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर जम्मू काश्मीरचे राजा हरिसिंग यांना स्वतंत्र राहण्याची इच्छा होती नंतर त्यांनी भारतात विलीनीकरणासाठी मंजुरी दिली.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:26 ( 3 years ago) 5 Answer 114363 +22