जास्त पाणी पिण्याचे काही दुष्परिणाम होतात का?www.marathimahiti.com

जे लोक जास्त पाणी पितात त्यांच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ लागते, अशा वेळी पेशींमध्ये पाण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे जळजळ वाढते. याला हायपोनाट्रेमिया म्हणतात, हे विशेषत: मेंदूचे नुकसान करते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:37 ( 3 years ago) 5 Answer 132374 +22