जिल्हा परिषद ची स्थापना कशी होते?www.marathimahiti.com

ही समिती 'नाईक समिती' या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्र सरकारने नाईक समितीच्या बहुतेक शिफारशी मान्य केल्या. त्यानुसार १९६१ सालीच महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम समंत करण्यात आला. १९६२ साली जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊन त्या रीतसर अस्तित्वात आल्या व त्यांचा कारभार १५ ऑगस्ट १९६२ पासून सुरू झाला.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:05 ( 3 years ago) 5 Answer 41993 +22