ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर काय होते?www.marathimahiti.com

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक, इतर रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. ही भूरूपे शंकू च्या आकाराची असतात. त्यांना ज्वालामुखीय शंकू म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:06 ( 3 years ago) 5 Answer 57531 +22