ठाणे अंतर्गत कोणते क्षेत्र येते?www.marathimahiti.com

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांमध्ये औद्योगिक क्षेत्र विकसित झाले असून त्यावर मुंबई शहराच्या आधुनिक संस्कृतीचा प्रभाव आहे. महाराष्ट्र राज्याच्या 720 किलोमीटरच्या किनारपट्टीपैकी, ठाणे जिल्ह्याला 27 किलोमीटरच्या किनारपट्टीचा फायदा झाला आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:59 ( 3 years ago) 5 Answer 45931 +22