डॉ आंबेडकरांनी बहिष्कृत भारत मध्ये काय लिहिले आहे?www.marathimahiti.com

'जनता' आणि 'प्रबुद्ध भारतात' स्फूट लेखन प्रकाशित होत असले तरी ते डॉ. बाबासाहेबांचे नव्हते. बहिष्कृत भारताच्या 1927 सालच्या पहिल्या वर्षाच्या अंकात ''आजकालचे प्रश्न'' या सदरांतर्गत तर दुसऱ्या वर्षी 'प्रासंगिक विचार' या सदराखाली त्यांचे स्फूटलेखन प्रकाशित झाले आहे. विषयांचे वैविध्य हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:10 ( 3 years ago) 5 Answer 70670 +22