त्रिस्तरीय पंचायत राज कोणी सुरू केला?www.marathimahiti.com

त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात पं.जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. पंचायती राज संस्थेचे उद्घाटन जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात झाले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:47 ( 3 years ago) 5 Answer 72215 +22