दलित साहित्याचे महत्त्व काय?www.marathimahiti.com

दलित साहित्यातून समाज कोणत्या यातना भोगत आहे ,तसेच कोणत्या अनुभवातून समाज चालला आहे याची जाणीव करून दिली गेली आहे . हे दलित साहित्यातील आत्मकथन वाचले तर कोणत्याही स्तरातील ,समाजातील व्यक्तीला दलित समाजावर झालेला अन्याय अत्याचार यावर वाचा फोडण्यासाठी सज्ज होईल एवढा भयानक अन्याय दलित समाजावर झालेला आहे .

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 08:54 ( 3 years ago) 5 Answer 67532 +22