दिल्ली कोलकाताहून भारताची राजधानी केव्हा झाली?www.marathimahiti.com

12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली दरबारच्या वेळी, भारताचे तत्कालीन सम्राट जॉर्ज पंचम यांनी कोरोनेशन पार्कमध्ये भारताच्या राजधानीची पायाभरणी करताना राणीसह भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलविल्याची घोषणा केली.

solved 5
वैश्विक Thursday 23rd Mar 2023 : 10:17 ( 3 years ago) 5 Answer 136789 +22