पंचायत निवडणुकीचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे?www.marathimahiti.com

ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे. जर निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी राजीनामा दिला तर पोटनिवडणूक घेण्याचा निर्देश किंवा बरखास्तीचा निर्णय राज्यशासन घेते. त्या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी शासनाकडे पाठवितो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:50 ( 3 years ago) 5 Answer 64507 +22