पंचायत राज व्यवस्थेचा मूलाधार काय आहे?www.marathimahiti.com

राजस्थान सरकारने बलवंतराय समितीच्या सूचना विचारात घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची योजना आखली. २ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था पंचायत राज या नावाने लोकप्रिय झाली.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:12 ( 3 years ago) 5 Answer 66486 +22