पर्यावरण अभ्यास ही काळाची गरज का आहे?www.marathimahiti.com

पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं होय. सध्याच्या काळात जल, वायू व ध्वनिप्रदूषणामुळे वसुंधरेचं स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. कारण, प्रदूषणामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असल्याची जाणीव नसणं, हे बौद्धिक मागासलेपणाचे लक्षण आहे.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 16:09 ( 3 years ago) 5 Answer 35127 +22