पाण्याची मागणी का वाढत आहे?www.marathimahiti.com

याला मुख्य कारण म्हणजे सतत वाढणारी लोकसंख्या, त्यांना लागणारा वाढता अन्न पुरवठा व वाढते औद्योगीकरण. या सर्वांसाठी पाणी लागते. जगातील पाणीसाठ्यापैकी फक्त ४ टक्केच पाणी भारताकडे आहे व जगाच्या लोकसंखेच्या १८ टक्के लोकसंख्या भारताची आहे. थोडक्यात काय, तर पाण्याचे संकट खरोखरच खूप गंभीर आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 13:23 ( 3 years ago) 5 Answer 5048 +22