पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांच्या अपयशाची कारणे कोणती होती?www.marathimahiti.com

मोहिमेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत पानिपतच्या आसपासच्या गावांमधली झाडंही शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे सरपणाला लाकडं मिळणं मराठा फौजेला कठीण झालं होतं. परिणामी मराठा सैन्याचे हाल होत होते, असं अनेक ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांमध्ये नमूद केलं आहे. "त्या उलट अफगाण सैनिकांचा पेहराव मात्र थंडीचा सामना करण्यासाठी योग्य होता.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:59 ( 3 years ago) 5 Answer 39612 +22