पानिपतच्या लढाईत मराठे कसे हरले?www.marathimahiti.com

मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसले नाहीत व भाऊ पडले असे मरठयांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली. विश्वासराव दरम्यान गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातवरण झाले आपला पराभव झाला असे समजून मराठ्यांनी पळ काढला. अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला. मराठे युद्ध हरले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:03 ( 3 years ago) 5 Answer 108757 +22