पावसाचे पाणी साठवणे महत्वाचे का आहे?www.marathimahiti.com

आज पिण्याच्या पाण्याचा तुटवडा हा चिंतेचा विषय झाला आहे; आणि पावसाचे पाणी मात्र स्वच्छ, शुद्ध असूनही उपयोगात न येता वाहून जात आहे. म्हणून पावसाच्या पाण्याच्या साठवणीची आवश्यकता आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:49 ( 3 years ago) 5 Answer 99672 +22