पृथ्वीवर पाणी नसते तर काय झाले असते इयत्ता पाचवी?www.marathimahiti.com

पृथ्वीवर पाणी निर्माण झाले नसते तर जीवसृष्टीच निर्माण झाली नसती. जीवसृष्टी नसती तर माणूस नावाचा प्राणी या ग्रहावर अवतरला नसता. माणूसच नसता तर ही मानवनिर्मित संस्कृती, समांतर विश्वच जणू निर्माण झाले नसते.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 11:29 ( 3 years ago) 5 Answer 44879 +22