पेरणीचा हंगाम म्हणजे काय?www.marathimahiti.com

प्रचलित पद्धतीनुसार खरीप हंगाम हा जून ते सप्टेंबर या माहिन्यांमध्ये असतो. खरीप पिकांमध्ये प्रामुख्याने भात, बाजरी, ज्वारी, तूर, मका, कापूस, भुईमुग, मूग, सोयाबीन आदी पिकांचा समावेश होतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी होणाऱ्या या पिकांना खरीप पिके असे म्हटले जाते. मात्र, पावसाळा हा किमान १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू असतो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:18 ( 3 years ago) 5 Answer 115747 +22