पेसा कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे?www.marathimahiti.com

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून आजही दूर असलेल्या आदिवासी भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्या भागाच्या सामाजिक, नैसर्गिक आणि भौगोलिक संपन्नतेसाठी करण्यात आलेला पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम (पेसा) कायदा म्हणजे आदिवासी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम करणारा आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:42 ( 3 years ago) 5 Answer 32241 +22