बंगालच्या फाळणीचे महत्त्व काय होते?www.marathimahiti.com

बंगालची फाळणी (१९०५) बद्दल महत्त्वाचे मुद्धे
लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या हेतूने १९ जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली. बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, व लाला लजपतराय यांनी रान उठविले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:13 ( 3 years ago) 5 Answer 77841 +22