बटाटा हे रब्बी पीक आहे की खरीप?www.marathimahiti.com

बटाटा हे थंड हवामानातील पीक असून असेच हवामान त्याचे वाढीस पोषक असते. महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगामात याचे अधिक उत्पादन येते. साधारणत: याची लागवड २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या दरम्यान करतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:09 ( 3 years ago) 5 Answer 32990 +22