बर्मिंगहॅम येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके मिळवली?www.marathimahiti.com

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामातभारतीय खेळाडूंनी आतापर्यंत एकून 55 पदकांची कमाई केलीय. ज्यात 18 सुवर्ण, 15 रौप्य आणि 22 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताला सर्वाधिक पदक कुस्तीमध्ये मिळाली आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:01 ( 3 years ago) 5 Answer 50708 +22