बहिष्कार महत्वाचे का आहे?www.marathimahiti.com

बहिष्कारामुळे नीतिमत्ता वाढते, नियमपालन घडते, कर्तव्याची जाणीव वाढते, समाज व धर्म यांचे रक्षण होते, व्यक्तीला सुधारण्याची संधी मिळते इ. प्रकारे बहिष्काराचे फायदे सांगितले जातात. याउलट बहिष्कार हा पाखंडी व्यक्तीला अधिक पाखंडी बनविणारा व धर्माविरूद्ध आहे, असे मानून त्याला विरोधही करण्यात आला आहे

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:45 ( 3 years ago) 5 Answer 48487 +22