बालपणात भाषेचा विकास महत्त्वाचा का आहे?www.marathimahiti.com

भाषेच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या भावना प्रगट करू शकते. तसेच भाषा हे माहिती आणि कोशल्ये शिकण्याचे एक साधन आहे. भाषेमुळेच सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात, माणसाची एकमेकांशी ओळख होते आणि संवाद सुरू होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 17:07 ( 3 years ago) 5 Answer 133347 +22