बिहारमधील किती जिल्हे गंगेला स्पर्श करतात?www.marathimahiti.com

बिहार राज्यात गंगा नदीच्या काठावर वसलेल्या जिल्ह्यांची संख्या १२ आहे. हे जिल्हे म्हणजे बक्सर, भोजपूर, सारण, पाटणा, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, मुंगेर, खगरिया, कटिहार, भागलपूर, लखीसराय.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:42 ( 3 years ago) 5 Answer 137991 +22