बुद्धीचा अभाव कशामुळे होतो?www.marathimahiti.com

> आयुर्वेदानुसार गाईचे दूध, साळीच्या लाह्या, बदाम, अक्रोड तसेच कोहळा हे खाद्यपदार्थ मेध्य म्हणजेच बुद्धी वाढवणारे आहेत. > शिळे पदार्थ, गवार, तोंडली, दही, म्हशीचे दूध हे पदार्थ बुद्धीमांद्यकर असल्याने ते खाण्याचे टाळावेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:04 ( 3 years ago) 5 Answer 44017 +22