ब्रिटिश संसदेत भारतीय स्वातंत्र्याचा प्रस्ताव कोणी मांडला?www.marathimahiti.com

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ या कायद्यान्वये भारताची फाळणी करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्यात येउन ब्रिटिश सरकारची ह्या दोन्ही राष्ट्रांसंबंधी काहीही जबाबदारी १५ ऑगस्ट १९४७ नंतर राहणार नाही असे जाहीर करण्यात आले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:42 ( 3 years ago) 5 Answer 105965 +22