भाजीपाला विक्रीच्या कोणत्या पद्धती आहेत?www.marathimahiti.com

त्यात व्यापारी शेतक-यांकडून खेड्यांमधून शेतमालाची खरेदी करत असत. यात शेतमालाची किंमत लिलाव न करता ठरत असे. अशा खरेदीत होणारी फसवणूक टाळून शेतक-यांना संरक्षण मिळावे व योग्य बाजारभावाने शेतमालाची खरेदी व्हावी यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना झाली.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:57 ( 3 years ago) 5 Answer 116948 +22