भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण आहे का?www.marathimahiti.com

स्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. आता शेती धोरणातील प्रासंगिकता नष्ट करून, व्यवहार्य निकषावर दीर्घकालीन धोरण आखले पाहिजे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या टप्प्यावर भारतीय शेती भरकटलेली, गोंधळलेली, दिशाहीन व धोरणशून्य होती

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:08 ( 3 years ago) 5 Answer 24285 +22