भारत आणि चीनमधील संघर्षाची मुख्य कारणे कोणती?www.marathimahiti.com

भारत व चीन यांच्यातील संघर्षाची अनेक कारणे संभवत असली, तरी सीमाप्रश्न हे त्यांपैकी एक प्रमुख कारण आहे. चीनला मान्य असलेली सीमा व सीमाप्रदेश, भारत स्वीकारीत नाही, हे पाहून चीनने भारताच्या सीमाप्रदेशावर अकस्मात आक्रमण केले. चीनने सुरू केलेले हे अघोषित युद्ध २० ऑक्टोबर पासून २१ नोव्हेंबर १९६२ पर्यंत चालले.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:30 ( 3 years ago) 5 Answer 59014 +22