भारत किती वर्ष पारतंत्र्यात होता?www.marathimahiti.com

भारत किती वर्ष पारतंत्र्यात होता?
भारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटीश राजवट संपवणे हा होता. हा स्वातंत्र्यलढा १८५७ ते १९४७ या काळात चालला.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:07 ( 3 years ago) 5 Answer 6419 +22