भारत देश स्वतंत्र कधी झाला?www.marathimahiti.com

भारत देश स्वतंत्र कधी झाला?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा :
माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताने विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील, त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताच अधिकार राहणार नाही, अशी तरतूद या कायद्याने केली.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:08 ( 3 years ago) 5 Answer 6182 +22