भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?www.marathimahiti.com

१९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त 'भारतरत्‍न' देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्‍न दिले गेले आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:20 ( 3 years ago) 5 Answer 103161 +22