भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?www.marathimahiti.com

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी जशी आहे, तशीच ती मनोरंजनाचीही राजधानी आहे. देशातील २५ टक्के व्यापार, बंदराच्या माध्यमातून होणारा ४० टक्के व्यापार आणि ७० टक्के भांडवली व्यवहार भारताच्या गंगाजळीत भर घालत असतात.

solved 5
वैश्विक Tuesday 14th Mar 2023 : 16:11 ( 3 years ago) 5 Answer 35182 +22