भारताच्या अर्थव्यवस्थेत कोणत्या क्षेत्राचा सर्वाधिक उत्पन्नाचा वाटा आहे?www.marathimahiti.com

वार्षिक सकल उत्पन्नामधील शेतीचा वाटा सतत घटत आहे, परंतु अजूनही शेती हाच अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा घटक आहे व भारताच्या अर्थ-सामाजिक विकासामध्ये ह्या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. भारताच्या पंचवार्षिक योजनांमध्ये शेतीला नेहेमी प्राधान्य देण्यात आले आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:07 ( 3 years ago) 5 Answer 30997 +22