भारताच्या दक्षिण भागात उत्तरेकडील भागापेक्षा जास्त सरासरी तापमान का नोंदवले जाते?www.marathimahiti.com

विषुववृत्ताच्या जवळ असल्याने दक्षिण भारत उत्तर भारतापेक्षा अधिक उष्ण आहे. येथे वर्षभर समसमान हवामान असते कारण ते किनार्‍याजवळ असल्याने फार उष्ण किंवा थंड नसते. उत्तर भारत विषुववृत्तापासून दूर आहे आणि समुद्रकिनाऱ्यापासून दूर असल्यामुळे उन्हाळ्यात उष्ण आणि हिवाळ्यात थंड असते.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 12:24 ( 3 years ago) 5 Answer 27801 +22