भारताच्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे उद्दिष्ट काय होते?www.marathimahiti.com

या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आणि गुलझारीलाल नंदा हे उपाध्यक्ष होते. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे ब्रीदवाक्य 'शेतीचा विकास' असे होते आणि राष्ट्राची फाळणी, दुसरे महायुद्ध यामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांचे निराकरण करणे हे उद्दिष्ट होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:43 ( 3 years ago) 5 Answer 74659 +22